समाजाचे मुख्ये अंग १.सत्ता, २.संपत्ती, ३.शिक्षण आणि ४.संकृती आहेत. भारताला इंग्रजांनी सत्तेचे हस्तांतर केले. भारताची राज्यघटना बनली. राजकीय लोकशाही आली. मात्र आर्थिक आणि सामाजिक लोकशाही आली नाही. सत्ता चालविणाऱ्यांवर ती जबाबदारी घटनेच्या उद्देश पत्रिकेत दिली आहे. मात्र उद्देश पुर्तीच्या दिशेने कार्य झाले नाही.
आज देश पुंजीवादी आणि जातीवादी तर आहेच पण अंधश्रद्धा आणि विविध विकृतीने व्याप्त आहे. जनता जगायचे आहे म्हणून जगत आहे, मात्र जगण्याचा उद्देश राहिला नाही. घटना चांगली पण तिची अंमलबजावणी शून्य आहे.
भारतात आर्थिक लोकशाही प्रस्तापित करून समान नागरी कायदा, कमाल संपत्ती धारण कायदा आणि समान वेतन आयोग इत्यादी महत्वपूर्ण बदल घडविले गेले तरच ही घटना जनतेला सुख देऊ शकेल अन्यथा केवळ घटना सांभाळून गरीबांना नागवत ठेवणेच होईल.
ही परिस्थिती लवकर बदलवली गेली नाही तर देशांतर्गत यादवी युद्ध होईल, संविधान सुद्धा जाईल त्या शिवाय देश सुद्धा गुलामीत जाईल. काळजीवाहू लोकांनी घराबाहेर निघून एकत्रित चर्चा करून सुयोग्य पद्धतीने विचार करून त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्याची वेळ जवळ आली आहे.
भारत देश के लोग कहते है की भारत का माजी राष्ट्रपति बहुत बड़ा वैज्ञानिक है, वह विज्ञान से जुडा हुआ है, एक मुस्लिम होने के बाद भी वह राष्ट्रिय है, उनका राष्ट्रीयवाद कही हिंदुत्व से प्रेरित तो नही है? उनके सर पर जो बडाये गए बाल है, वह किसी माता के आज्ञा का परिणाम तो नही है? उनके जैसे विज्ञान के छात्र रहे व्यक्ति बाद में राष्ट्रपति भी बने मगर उनकी सोच हमेशा अंधभक्त की रही है, तो भारत के नागरिक, छात्र-छात्राए उनसे क्या शिक ले सकते?
उत्तराखंड में जो लोग मरे है वह देश में बढ़े अंध:भक्तों की कोई कमी नही है, यह बात साबित करती है, कोई भी आए और उसे देवी-देवता-भक्ति-भाव के चक्कर में मुर्ख बनाए... रामदेव बाबा भी अंधश्रद्धा को बढ़ावा देनेवाला जातिवंत छद्म सन्यासी है. माजी राष्ट्रपति अब्दुल कलाम और बाबा रामदेव से क्या प्रेरणा मिलती है? अंधभक्त बनो, राजनेता और स्वार्थी लोगों द्वारा लुटवाते रहो... हा हा है...!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें