जोतीराव फुले आपल्या अखंडात लिहितात...
“धर्म राज्य भेद मानवा नसावे | सत्याने वागावे | ईशासाठी ||
ख्रिस्त, महंमद, मांग, ब्राह्मणांशी | धरावे पोटाशी बंधुपरी ||
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक | भांडणे अनेक | कशासाठी ||”
फुलेंचा “ईश” आणि “निर्मिक” कोण होते? याचा शोध घेतला तर ते “ईश्वर”च होते हे सिद्ध होते. फुलेंचे ईश्वरवादीच होते. पण ते ब्राह्मण (व्यक्ती) विरोधी नव्हते, तर ब्राह्मण्य (विचार) विरोधक होते, असेच या “अखंडा”तून दिसते.
त्यांना “ब्राह्मण (व्यक्ती) विरोधक” म्हणून जे बामसेफ/बीएसपी चे बुद्धीजीवी (?) लोक सांगतात, तो त्यांचा फुलेंना बदनाम करण्याचा हेतू आहे, हे त्यांच्या प्रचारातून दिसते.
जे लोक फुलेंच्या विचारांची पायमल्ली करतात, ते फुलेवादी कसले? हा आता नवीनच प्रश्न बुद्धीजीवी लोकांसमोर निर्माण झाला आहे.
“धर्म राज्य भेद मानवा नसावे | सत्याने वागावे | ईशासाठी ||
ख्रिस्त, महंमद, मांग, ब्राह्मणांशी | धरावे पोटाशी बंधुपरी ||
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक | भांडणे अनेक | कशासाठी ||”
फुलेंचा “ईश” आणि “निर्मिक” कोण होते? याचा शोध घेतला तर ते “ईश्वर”च होते हे सिद्ध होते. फुलेंचे ईश्वरवादीच होते. पण ते ब्राह्मण (व्यक्ती) विरोधी नव्हते, तर ब्राह्मण्य (विचार) विरोधक होते, असेच या “अखंडा”तून दिसते.
त्यांना “ब्राह्मण (व्यक्ती) विरोधक” म्हणून जे बामसेफ/बीएसपी चे बुद्धीजीवी (?) लोक सांगतात, तो त्यांचा फुलेंना बदनाम करण्याचा हेतू आहे, हे त्यांच्या प्रचारातून दिसते.
जे लोक फुलेंच्या विचारांची पायमल्ली करतात, ते फुलेवादी कसले? हा आता नवीनच प्रश्न बुद्धीजीवी लोकांसमोर निर्माण झाला आहे.