हिन्दू धर्मात "हिन्दवी स्वराज्य" च्या संस्थापकाची तथा एका हिन्दू राज्याची काय लायकी होती हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून स्पष्ट होते. तर त्यांच्या मावळ्यांची काय किंमत असेल हे यातून मराठ्यांनी लक्षात घ्यावे......
"बंधू आणि भगिनीनो !
शिवाजीचे अष्टप्रधान ब्राह्मण होते. त्यांची कुळकथा निराळी आहे. ते मराठ्यांना जेवायला पंगतीला घेत नसत. शिवाजीने बालाजी आवजीला हे सांगितले. तो म्हणाला तुम्ही राज्याभिषेक करून घेतल्याखेरीज तुमचा दर्जा वाढणार नाही. शेवटी शिवाजीने सांगितले, "काय करायचे असेल ते तुम्हीच करा." मोरोपंत पिंगळे हा मुख्य प्रधान होता. तो म्हणाला, "लेका शुद्रा ! तू आमचा राजा होणार?" त्याने शिवाजीची बेइज्जति केली. शेवटी बालाजी आवजी हा राजपुतान्याकडे गेला. तेथे त्याने शिवाजीची वंशावळ तयार केली आणि काशीहून ब्राह्मण आणून राज्यभिषेक करविला."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भाषण, मुंबई, दिनांक- ८/५/१९५५)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें